पोस्ट्स

तुम्हाला वाटते का तुम्ही सर्वाना आवडावे you like every people

 मित्रा हो अनेक माणसा मध्ये काही व्रत्ती असतात, की ते कधी कोणत्याही चुकीला स्वतःला कधी दोष देत नाहीत मी म्हणतो ते बरोबर आहे ना? तुम्ही गुन्हेगार लोकांना पहिले आहे का? की त्यानी आज पर्यंत छोटया मोठया कारणावरून अनेक लोकांना मारले आहे, व लोकांना कृरुर वागणूक दिली आहे, हे सर्व लोकांनी पाहितले आहे,परंतु तो व्यक्ती स्वतःला कधी गुन्हेगार मानत नाही बरोबर ना? हे काही नवीन नाही माणसाला सवय आहे, स्वतःला दोष न देण्याची तो प्रत्येक चुकी मध्ये दुसऱ्याला दोष देत असतो,हा तर माणसाचं गुण आहे, म्हणून माणसाला दोष आवडतं नाही प्रशंसा आवडते, प्रशंसा हि माणसाला जोडणयाच काम करते, म्हणून तुम्ही तुमच्या शब्द भंडारमधील प्रशंसा शब्द जास्त वापराला पाहिजे,परंतु तो योग्य वेळी वापरायला हवा आणि तो वापर शिकले पाहिजे, तुम्ही स्वतःला कधी प्रश्न केला आहे, का?तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते व का आवडते? केला का नाही, नाही ना? मग कराचकारण तुम्ही ज्या गुणा मुळे त्याला पसंद करता तेच तुमचे उत्तर आहे, दुसरे म्हणजे तुम्ही असे पाहितले आहे का कधी, तुमचा मित्र तुम्हाला पसंद नसणारा टॉपीकवर तुम्हाला भाषण देत आहे, आणि तुम्ही ते ऐकत आहा...

इतका चांगला परफोरम्स द्या कि सर्वांना तुमची दखल घ्यावीच लागेल

 हो तर मग तुम्ही इतका चांगलाला परफॉर्मन्स द्या कि सर्वांना तुमची दखल घेतली पाहिजे, तुम्ही जे काही कराल त्याचावर इतके प्रेम करा की, ते तुमच्या कलाकृती तुन उमलू द्या तुम्ही जितके आपल्या कलेला चैतने त्याचा पट तुम्हाला यश मिळेल. कला संपन्नता, सर्जंनाशिलता मनाची कला अभीव्यक्ती असते साधन संपत्तीचा कलात्मक उपयोग यातून खूप काही साध्य होऊ शकते. फक्त चांगल्यातली चांगले अभिव्यक्त करणे एवंडाच ध्येय न ठेवता जगण्याच्या प्रत्येक क्षणात संपूर्ण अस्तिवाशी व हेतू विना केवलं स्थितीत असणे आणि स्वतःला सहज अभिव्यक्त करणे गरजेचे आहे. अनेक घटना स्वभावतली घडत असतात पण तुम्ही आपला प्रवास सोडू नका. संपूर्ण तन मनाने कामात कार्यरत राहणे मोलाचे ठरते त्यासाठी स्वतःवरील वं आपण स्वीकारलेल्या प्रवास विषयी नितांत श्रदधा विश्वास असणे गरजेचे आहे. कोळसा खान खोदत असताना ज्या प्रमाणे आपल्याला एखादा हिरा लागतो, त्या हिऱ्याला जसे ठोकून -ठोकून पैलू पाडावे लागतात तेव्हाच त्या हिर्याला मौलेवान सौदर्य प्राप्त होते,    त्याच प्रमाणे तुमची प्रांजलता काही न मागणे आणि सामर्पण ता नेहमी च कमाल येते असते. • अनेकदा यश विरहित...

कामाच्या मानसिक तनवातून मुक्ती

इमेज
 मित्रानों प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतः च्या कामातून मानसिक तणाव होऊ शकतो, ते त्याच्या नियोजनातुन होऊ शकतो, तुमची कामे नियोजित असतात का? 1. आपण जे हि काम करता ते अव्यवस्तीत व अनियोजित आणि अनुउत्पादक असत असे तुम्हाला जाणवत का? 2. तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कामशी झगडत असता का? 3. काम करत असताना बरीच उलथा पालथ होत असल्यानी कामे कोणत्याही वेळी करण्याची सवय आहे का? 4. सदैव होणाऱ्या कामतील बदला मुळे तुम्हाला तणाव निर्माण होतो का? 5. तुम्ही आपल्या संपूर्ण कामाची यादी बनवता परंतु त्यानुसार तुमचे काम होत नाही असे तुम्हाला वाटते का? वरील कारण पहाता तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन नाही असे दिसून येते, किंवा ते काम करण्याची व्यवस्था नाही, असे अडाळून येते, त्यामुळे तुम्ही कामाचे नियोजन करण्याच्या बाबतीत निरुत्साही असता. म्हणून मित्रानो वरील समस्या टाळण्या करिता आपण मूड मेमरी आणि मोसमचे गुलाम बनू नका मूड नुसार काम केले तर ते काम नियोजन शून्य होते, काम करण्याची भावना निर्माण होणे नंतर ते काम करणे, परंतु कर्म हेच भावनाने कार्यान्वित होते, म्हणूनच कामाला सुरुवात केली की भावना आपोआप तयार होत...

जिवन जगताना प्रत्येक क्षण मनसोक्त जगा

 काही लोकांना जिवन जगताना त्याना आपल्या आनंदाचे क्षण पुढे ढकलण्यात खूपच उत्सुक असतात, परंतु असा कोणताही क्षण नसतो, तो जीवनात परत निवांत असतो. म्हणून योग्य त्या वेळी जीवनात त्या क्षणचा आनंद घेतला पहिजे, आपल्या प्रत्येकलाच माहित असते कीं जगण्यासाठी वर्तमान पेक्षा चांगला क्षण नाही म्हणून मित्रानो प्रत्येक क्षणाचा माणसाने भरभरून आनंद मिळवण्यासाठी सदउपयोग केला पहिजे,तरच जिवन आनंददायी होते,आयुष्याचा खरा आनंद मिळतो.       बऱ्याच व्यक्ती आपण या जगात जास्त काळ राहायला आलो आहेत, अशा प्रमाणे वागतात. मित्रानो आपण सहल बाहेर गेलो तर आपण त्या क्षणाचा आनंद घेण्यास किती, उत्सुक असतो कल्पना करा आहे ना रोमांचक मित्रानो का? कारण आपल्याला महिती असत सहल पाच दिवसाची आहे, आणि हा क्षण पुन्हा सहजा सहजी येणार नाही, म्हणून तुम्ही परिपूर्ण पाच दिवसच्या सहलीचे क्षण कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करता, खरं ना हे, मग दररोज जीवनात पण तसाच आनंद घेतला पहिजे ना? •पेरणादायी बोल 1"मित्रानो तुम्ही पाण्यात पडल्या मुळे बुडत नाही तर तुम्ही तिथंच राहिल्या मुळे बुडता " 2"प्रत्येक क्षण असा जगा की, तो तुम्हाल...